लबाडीने जिंकण्यापेक्षा,
तत्वाने हारलेले बरे.
कारण कोणी
विचारलेच की
"हरला कसा?"
तर गर्वाने सांगता
येते की
"मी लढलो कसा"
- स्वामी विवेकानंद
॥🌹 शुभ सकाळ🌹॥
👉 नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....
- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
- कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नका
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......
-स्वामी विवेकानंद