Showing posts with label Inspirational Thoughts. Show all posts
Showing posts with label Inspirational Thoughts. Show all posts

Inspirational SMS

marathi Thoughts, Marathi Quotes on life,Marathi Inspirational

Marathi Thoughts,Marathi Quotes on Life, Marathi Inspirational

एवढेशे  आयुष्य
एवढयाशा आयुष्यात खुप काही हवं असतं,
पण हवं असतं तेच मिळत नसतं .
हवं तेच मिळालं तरी खुप काही कमी असतं,
चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असत्
 तरीसुधा माणसान हरायच नसत् ..

कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

आपल्या सावलीपासून  आपणच  काहीतरी शिकावं,
 कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं ,
 शेवटी काय  घेऊन जाणार आहोत ?
म्हणूनच  मैत्रीच  हे सुंदर रोपट प्रेमाने  जपावं

APJ ABDUL KALAM Thoughts

“If a country is to be corruption free and become a nation of beautiful minds, I strongly feel there are three key societal members who can make a difference.
They are the father, the mother and the teacher.”---- APJ ABDUL KALAM
The Scientist, teacher, learner and writer.
One of the greatest and Most beloved president of India...
A true inspiration for all of us.....
We are going to miss you a Lot SIR....
May your soul rest in piece ....

Jarur vacha...

                     🙏 नमस्कार 🙏

दुष्ट माणसांना हे जग शुध्द नरकासारखे दिसते, सज्जनांना ते सर्व श्रेष्ठ स्वर्गा सारखे दिसते, द्वेष करणा-याला सर्वत्र द्वेषच  आढळतो, भांडखोरांना भांडणा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही.....!

शांत स्वभावाच्या माणसांना सर्वत्र शांतीचा प्रत्यय योतो, पुर्णत्वाप्रत पोहोचलेल्या माणसाला ईश्वरा व्यतीरीक्त दुसरे काहीच दिसत नाही....!!
                                   स्वामी विवेकानंद...

मित्रानों जरुर वाचा......!!
एकदा गाडगेबाबा पंढरपुरला गेले होते. चंद्रभागेच्या तीरावर फिरताना त्यांना एक भट् काही लोकांसमोर पिंडदान विधी करत होता. भट् त्या लोकांनी तयार केलेले पक्वान्न वरच्या दिशेने फेकत होता व काहीतरी बडबड करत होता...!

गाडगेबाबा भटाला म्हणाले, " ये काय करुन राहीलाय, बाप्पा......?"

भट् म्हणाला, " तुला दिसत नाही का "..... ?
मी हे अन्न या लोकांच्या स्वर्गातील " मातापित्यांना " पाठवत आहे....

संत गाडगेबाबांनी थोडावेळ विचार केला. भटाला धडा शिकवायचा हे ठरवले. गाडगेबाबा चंद्रभागेत उतरले व हातातील गाडग्याने जोरजोरात पाणी भटजी कडे फेकु लागले. भटाला राग आला. तो रागाने ओरडला," हे मुर्ख मानसा हे काय करतोस तु ".......?,"

गाडगेबाबा शांतपणे म्हणाले, " माझी अमरावतीला संत्र्याची बाग आहे, तीला मी पाणी घालतोय " सर्वजण हासायला लागले. भट् म्हणाला," अरे वेड्या इतक्या दुर आमरावतीला येथुन पाणी कसे जाईल....?"

बाबा पटकन बोलले," तुम्ही जर मेलेल्या लोकांना स्वरगात जेवण पाठवता. मग मी इथुन फेकलेलं
पाणी आमरावतीला का नाही जाणार., बाप्पा "......?"

तात्पर्य : -  बुद्धीचा वापर करा....!!!

Zhopala

झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच, तो पुढे देखील येतो...
सुख आणि दु:ख दोन्ही जीवनात  बरोबर येतात.
जीवनाचा झोपाळा मागे गेला म्हणून  घाबरु नका, तो पुढे ही तितकाच येईल...

🌞सुप्रभात शुभ दिवस😊

Aatmavishwas

आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.