चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं... "योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणं जास्त महत्वाचं असतं... एखाद्या व्यक्तीचा "प्रभाव" असण्या पेक्षा "स्वभाव" चांगला असणं फार महत्वाचं असत.!
No comments:
Post a Comment