Showing posts with label Aathavani. Show all posts
Showing posts with label Aathavani. Show all posts

तुमच्यासारखे !!

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
          त्यांची आठवण काढावी लागत नाही,
      ते कायम आठवणीतच राहतात.....
             ....... तुमच्यासारखे  !!

शाळा

शाळेत असताना शाळेच्या
खिडकितुन 🖼बाहेरचं जग फार छान
वाटायचं . बाहेर सायकल ,🏍 गाडीवर
फिरणारे लोक किति लकी आहेत,
मोकळ फिरतायत अन मी मधे अडकलोय वाटायचं ....

आज कळतय की त्या बाहेरच्या
लोकांना किती ताणतणाव आहेत ,
कारण मीही आज त्या बाहेरच्या
गर्दिचा भाग आहे ...

त्यामुळं शाळेतच बरा होतो कारण
तिकडे जगाचा ताणतणाव तर नव्हता.😞
.
.
.
.
शाळा एक आठवण
BY Marathikhichadi

जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी

आकाशात एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी,
तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....

आठवणी तर नेहमी पाझरतात

आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून
अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून

तुझी एखादी कविता दे ना

तुझी एखादी कविता दे ना
माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला
सुरुवात केली आहे मी आता माळ आठवणींची ओवायला

वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल

वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल
माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल
अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे
ते सहज कस कोणाला वाचता येईल

एकांत क्षणी

एकांत क्षणी...कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर
व्हावं

"आठवण"

"आठवण"
किती सोपा शब्द आहे हा.
दुसऱ्याने काढली तर त्याची किंमत नसते.
पण तीच आठवण स्वतःला येते तेंव्हा त्याचे महत्व कळते..

Aathavan

पावसाचा थेंब खुप छोटा
असतो........
पण एक तहानलेला त्याच्या
शोधात असतो......
असाच एक एसएमएस खुप
छोटा असतो......
पण पाठवणारा तुमची
मनापासून आठवण काढत
असतो.....        

आठवणी

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी ...
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!! 

Aathavani

सत्याच्या वाटेवर स्वप्नतुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुलेसुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहेतुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसेविसरून जातात....!!