Pani ani man

📝 Thought of the day 🌅

पाण्यात आणि मनात साम्य ते काय?

दोन्ही जर गढूळ असतील तर
दोघही आयुष्य संपवू शकतात.

दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या
पातळी कडेच ओढतात.

दोन्ही स्वछ असतील तर
जातील तिथे आनंदवनच फुलवतात.

पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय?

पाण्याला बांध घातला तर ते "संथ" होते, 
मनाला बांध घातला तर माणसं "संत" होतात...

   🌹 शुभ सकाळ 🌹
🌱आपला दिवस आनंदात जावो🌱

No comments:

Post a Comment