Marathi Manase

दोनच ओळी कायम याद ठेवा...

शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

मराठी माणूस यशस्वी न होण्याचं कारण म्हणजे...

चार मराठी माणसे एका दिशेने तेव्हाच चालतात...
जेव्हा पाचवा खांद्यावर असतो...

हेच तर मोठं दुर्दैव आहे..!

ll शुभ सकाळ ll

No comments:

Post a Comment