Aayushya


फुले नित्य फुलतात,
       ज्योती अखंड उजळतात,
      आयुष्यात चांगली माणसं
           नकळत मिळतात.
   तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
         पण जोडणं हा संपूर्ण
        आयुष्याचा मेळ असतो.

No comments:

Post a Comment