सत्याच्या वाटेवर स्वप्न
तुटून जातात,🌺
निसर्ग बदलला कि फुले
सुकून जातात..!🌺
मनापासून आठवण काढली आहे
तुमची,🌺
पुन्हा म्हणू नका आपली माणसे  🌺
विसरून जातात...

प्रत्तेक पहाटेची किरणे काहीतरी आठवण काढतात,
प्रत्तेक फुलाच्या सुगंधात एक जादू असते,
जीवन किती ही चांगले असो वा नसो,
पण सकाळ सकाळी आपल्या माणसांच्या आठवणी येतात..

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात... 

              या जगात सर्वात...
           मोठी संपत्ती "बुध्दी"
      सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
      सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
      सर्वात चांगले औषध "हसू"    
  आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे".

जीवन आहे एक रम्य पहाट, संकटांनी गजबजलेली एक वादळवाट,

सोनेरी क्षणांची एक आठवण,
सुख दुःखाची गोड साठवण,

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी  गुफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडच  जगावेगळ गाव,
यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव.ll

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बस मध्ये पण भेटतात. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.
अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.


No comments:

Post a Comment