ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो ,
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात ....
पण त्या सुटणाऱ्या असतात , या उलट जो दुसाऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही ,,,,,,
" किती वेळा मागितलं तरी
सुख उसनं मिळत नाही "
" एखाद्या जागी बसून कधीच
ध्येयाचं शिखर गाठता येत नाही "
" आपल्या देवावर नेहमी
नि:संकोच विश्वास ठेवा "
" योग्य वेळी तो इतकं देतो की
मागायला काहीच उरत नाही
💐💐💐💐
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*"

No comments:

Post a Comment