रत्नागिरी जिल्हा स्वच्छतेच्या सर्वे मध्ये देशात प्रथम .......

" आपले कोकण अनेक विषयात देशात आणि जगात पहिले आहे " .
*  येथील माणसांची जीवन पद्धती
* निसर्ग आणि मानवी जीवनाचा समतोल
*  नैसर्गिकपणे पर्यावरणा विषयक आवड
     *  शून्य हुन्डा बळी
     *  शून्य  भिकारी
     * शून्य स्त्री भ्रूण हत्या
* शून्य कर्जबाजारीपणा
* शून्य शेतकरी आत्महत्या
* शून्य सरकारी निधी व कर्ज डुबवणे
* गेली 5 वर्षे सतत ssc/hsc बोर्ड महाराष्टात प्रथम .
        
गावात राहाणाऱ्या व देशात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या रत्नागिरी वासियांचा सर्वाना अभिमान आहे .....

No comments:

Post a Comment