_किती पैसा कमावला म्हणजे_
_माणूस श्रीमंत समजावा?_

_याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी  दिले आहे,_

*_नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे,_*
*_मुलाबाळांचे रक्षण करता यावे,_*
*_आईवडिलांची काळजी घेता यावी._*
*_अब्रूने जगता यावे,_*
*_इतका पैसा जवळ असला_*
*_की तो मनुष्य श्रीमंत समजावा._*

No comments:

Post a Comment