*_हळूहळू वय निघून जातं........_*
*_जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं._*
*_कधी कुणाची आठवण खूप सतावते._*
*_कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते._*
*_किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत._*
*_पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........_*
*_जगा या क्षणांना हसून मित्रांनो.                         पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ..._..

No comments:

Post a Comment