.
एक मुलगा आणी एक मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करत असतात..
.
मुलगी : काय करतोस जान...?
.
मुलगा : तुलाच miss करतोय...
.
मुलगी : हट्ट पागल...
.
मुलगा : तु काय करते आहे पिल्लू...
.
मुलगी : काही नाही बस्स..माझ्या मैत्रीनींना भेटायला निघाले आहे..
ओके..रात्री बोलुयात आपण...
.
मुलगा : ओके...
.
मुलगी तीच्या मैत्रीनींना भेटायला जाते...
.
मुलीची मैत्रीण : तुझा बाॅयफ्रेंड तुझ्यावर किती प्रेम करतो...?
.
मुलगी : खुप जास्ती करतो,आम्ही लवकरच लग्न करणार आहोत..
.
मुलीची मैत्रीण : ओह्ह,मग सिद्धकरून दाखव..
.
मुलगी : सिद्ध ते कसं...?
.
मुलीची मैत्रीण : आपण त्याला काॅल करूया आणी हे सांगूयात की,
तुझा accident झाला आहे,
बघुयात किती वेळात ईथं येतोय ते..?
.
मुलगी : ओके ठिक आहे....
.
मुलीची मैत्रीण : मुलाला काॅल करते आणी सांगते.
.
मुलगा : तीचा accident झालाय...?
हे समजल्याबरोबर वेड्यासारखं करू लागतो,आणि
तूफान वेगाने गाडी चालवत तिच्याकडे पोहोचत असतो,
.
पण,
.
तिच्याकडे येत असताना त्याचाच accident होतो,
आणी,तो तीथच मरण पावतो...
.
जेव्हा तीला ही घटना समजते तेव्हा ती रडू लागते...
.
पण,
.
आता तीच्याजवळ पश्चातापकरण्या शीवाय काहीच उरलेले नव्हते..
.
(तुम्ही कोणावर किती प्रेम करता याची सिद्धता
कोणासमोर दाखवून द्यायची गरज नसते..)
.
खरं प्रेम वेळ आली की त्याची सिद्धता स्वताःहून देते....
.
ही पोस्ट नक्की शेअर करा..
म्हणजे पुन्हा ही घटना इतर कोनासोबत घडणार नाही.

No comments:

Post a Comment