जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेलं प्रेम गमवण्याची भीती वाटते म्हणून...!!
       आयुष्यात खुप माणसे भेटतात वा-याच्या झुळकी प्रमाणे येतात आणि जातात...
    पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात ,हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात....
      ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात....!!
💐 सुप्रभात 💐 शुभ दिन 💐
खास माणसांसाठी खास शुभेच्छा ..!!
आपला दिवस सुखाचा व आनंदाचा जावाे...!!

No comments:

Post a Comment