🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मला सर्वात आवडलेल विधान....
  माझं भांडण सर्वांशी आहे पण शत्रुत्व कुणाशीचं नाही....
  खर आहे..मलाही असंच वाटतंय मतभेद जरुर असावेत पण मनभेद असता कामा नयेत...
    एखाद्याशी वाद घालावा पण त्याला जखम होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.....
   विनाकारण अहंकार बाळगुन जगू नये....शेवटी आठ मण लाकडे किंवा चार गज जमीन हाच या जीवनाचा शेवट आहे हे कायम लक्षात ठेवावे....
   म्रुत्यु हे सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे याचे कायम भान राखावे..म्हणून कुनीतरी लिहलय...
आयेगा खाली जायेगा खाली...
कभी न भरेगी ये तेरी झोली...
काम ना आयेगी बंगला-गाडी और हवेली..
इसी हवेलीसे निकल जायेगी एक दिन तेरी डोली....
चला सर्वांसाठी जगुया....माणूस बनुया आणि माणुसकी जपुया...

💐💐💐🏻शुभ सकाळ💐💐💐

No comments:

Post a Comment