Bhedbhav

👓
माणुस मेल्यानंतर त्याच्या स्वर्गातल्या आत्म्याला शांती मिळावी
म्हणुन पिञ जेवु घालतात,

आता बघा हं...

ब्राम्हणाचा बाप ब्राम्हण....
मराठ्याचा बाप मराठा....
माळ्याचा बाप माळी.....
कोळ्याचा बाप कोळी....
महाराचा बाप महार....
मांगाचा बाप मांगच....

सगळेच वेगवेगळ्या जातीचे

तर मग माणुस मेल्यावर सगळ्यांचा बाप कावळाच का ????

कुणाचा राजहंस असावा, कुणाचा बगळा असावा, कुणाचा मोर तर कुणाचा बदक असावा....

जीवंतपणी माणसां माणसांत भेदभाव,
तर मेल्यावर समानता....असे का ?

कोणी रचला हा ढोंगीपणा...!!
                                          🔭

No comments:

Post a Comment