Shivaji maharaj

: सोडून गेली माता जेव्हा तो दोन वर्षाचा होता
.
नव्हते जेव्हा पिता जगात तो २१ वर्षाचा होता
.
.
वनातल्या वनराजासम तो वादळाशी लढला
.
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२ वर्षाचा होता
.
त्याला आई लहानपणी सोडून गेली
पिता तरूणपणात सोडून गेला
नातेवाईक विरोधात गेले
जवळचे संकटात सोडून गेले
.
तरीही तो लढला
.
.
त्याच्यावर विषप्रयोग झाले
त्याची बदनामी झाली
.
.
तरीही तो लढला
.
.
दहा दिशांनी दहा संकटे आली
कोणी उरला नाही वाली
.
.
तरीही तो लढला
.
.
अस असताना ही त्याने
४ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला
ज्ञान मिळवले.
.
.
.
ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला

शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला

त्याने कतृत्व असे केले कि

सुर्य चंद्र संपतील

हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल
.
.
कोण होता तो
.
नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
.
.
तो होता

शिवबांचा छावा
.

.

छत्रपति संभाजीराजे...!!!!!

जय रौद्रशंभो
जय शिवराय

‬: गर्व नाही माज आहे।

धमकी नाही पण धमक आहे ।

पैसा नाही पण
मनाची श्रीमंती आहे ।

म्हणून तर गर्वाने
म्हणतो मी मराठी आहे..

''वाघाला" घाबरून सिंह
चाल बदलत नाही,

सिंहगर्जना ही धडकी
बसविणारीच असते,

ओरडून जञा गोळा
करायची त्याला गरज नसते,

आम्ही मराठे आलो आहोत,

हे पाहून जर घाम फुटत
असेल तर पुढचं भविष्य
सांगायला ज्योतिषाची
गरज नसेल..

"मराठा" या शब्दातच
"राठ"पणा आहे..

हा राठ पणा म्हणजे
रांगडे पणा मराठ्यांत
भिनलाय ते या मुळमुळीत
लोकांना काय कळणार ?

छक्के पंजे मराठ्याला
जमत नाहीत मराठ्याला
फक्त एकच समजतं जो
नडला त्याला पाडला..

समजलं काय.!!

सुर्य कोणाला झाकत नाही,

डोंगर कोणाला वाकवत नाही,

"मराठी" असल्याचा
अभिमान बाळगा,

कारण "मराठी" कोणाच्या
बापाला घाबरत नाही..

"जय भवानी, जय शिवाजी"

नदी आहे नदीतून
पाणीच वाहणार..

ओरडून सांग उभ्या जगाला,

मी मराठा आहे मराठा,

शिवछत्रपतींची महतीच गाणार.!

श्वासांत रोखूनी वादळ;

डोळ्यांत रोखली आग;

देव आमुचा छञपती;

एकटा मराठी वाघ;

हातात धरली तलवार;

छातीत भरले पोलाद;

धन्य-धन्य हा महाराष्टू;

धन्य जिजाऊंची औलाद..!!

आम्ही तलवारी सोडल्या
पण तलवारी चालवायला
विसरलो नाहीत..

आम्ही नांगर सोडले
पण जमीन फाडायला
विसरलो नाहीत..

तोच रक्तातला लाव्हा
आजही उफाळत आहे..!

डोळ्यातला निखारा
लालबुंद आहे....!

पोलादी मुठीत हत्तीचे
बळ आहे...!

आडवे येऊ नका मनातला
शिवाजी आज ही जिवंत आहे..

॥ जय शिवराय ॥

‬: फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहला!
राञीँचा इतिहास
चाँदण्याँनी लिहला!
आजही लोकांची फाटते
आम्हाला पाहून!
कारण आमचा इतिहास शिवाजी महाराजानी लिहला.!!!

No comments:

Post a Comment