Mitra

आयुष्यात येताना जाताना लोक भेटतात. एकमेकांच्या ओळखी होतात. एकमेकांमध्ये मैत्री होते
आणि ती ओळख अगदी द्रुढ होऊन जाते.
पण एकदा अशी ओळख होते
जणू असे वाटू लागते वर्षा वर्षांची मैत्री असावी.
जेव्हा होते अशी ओळख तेव्हा नाती जुळतात अनेक.
अशी ही ओळख मित्रा मित्रांमधली
अशी ही ओळख नात्या नात्यांमधली
जणू ती ओळख मनात जाऊन रुजते.
अश्या अनोळखी ओळखीला आणि मैत्रीला सलाम

No comments:

Post a Comment