मला आलेली ही पोस्ट मी शेअर करत आहे.

मानवानेच देवाची निर्मिती केली त्याचे
पुरावे.
१) माणुस सोडुन जगातील एकही प्राणी देव
मानत नाही.
२) जिथ माणुस नाही पोहचला तेथे मंदिर
मस्जिद किंवा चर्च नाही सापडले.
३) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवता आहेत
याचाच अर्थ
मानवाला जसी कल्पना सुचली तसा देव तयार
झाला.
४) जगात अनेक धर्म व पंथ व स्थानीक देवता
आहेत याचाच अर्थ देव सुद्धा एक नाही.
५) सातत्याने नव नवीन देव तयार होत आहेत
६) वेगवेगळ्या प्रार्थना आहेत.
७) मानला तर देव नाही तर दगड ही म्हण
उगीचच नाही तयार झाली.
८)तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हे
संत वचन
९)जगातील देवतांचे
वेग वेगळे आकार व त्यांना प्रसन्न करण्याच्या
वेगवेगळ्या
पुजा
१०) आता पर्यंत ठाम पणे मला देव भेटला असे
कुणी सांगु शकला नाही
११) देव माननारा व न माननारा ही सारखेच
आयुष्य जगतो
१२) देव कुणाचेच काहीही भले वा वाकडे करू
शकत नाही
१३) देव कोणताही भ्रष्टाचार अन्याय चोरी
बलात्कार आतंकवाद अराजकता रोखू शकत
नाही.
१४) लहान निष्पाप बालकावर गोळ्या
घालनाराचेही हात धरू शकत नाही.
१५) मंदिर मठ आश्रम प्रार्थना स्थळे व देवांचे
वास्तव्य ज्या ठिकाणी मानले जाते त्या
ठिकाणी सुद्धा बालके स्त्री सुरक्षीत नाही.
१६)मंदीर मस्जिद व चर्च पाडताना देव
एकदाही आडवा आला नाही की बांधताना
नगर पालीकेची परवानगी घेतली नाही
१७) अभ्यास नकरता
एकाही देवाने विद्यार्थ्याला पास केल्याचे
आठवत नाही.
१८) केदारनाथ मध्ये एकाच वेळी १०००० लोक
मेली एकालाही त्याने वाचवले नाही
१८) ब-याच देवांचा २५ वर्षापुर्वी मागमुसही
नव्हता ते प्रख्यात देव झाले आहेत
१९) स्वतःस भगवान म्हणून घेणारे सध्या जे़लची
हवा घेत आहेत
का त्यांना भगवान बाहेर काढत नाहीत
२०) जगात २५० कोटी लोक देवच मानत नाहीत
तरी ते समाधानाने व आनंदाने रहात आहेत.
२१) हिंदु अल्लाला मानत नाही मुस्लीम
देवाला मानत नाही
ईसाई देव व अल्लाला मानत नाही हिंदू
मुस्लिम
गॉड मानत नाही
तरीही कोणत्याही देवाने एकमेकांला
विचारले नाही की असं का?
२२) एक धर्म म्हणतो त्याला आकार नाही
दुसरा देवाला आकारदेवुन फॅन्सी कपडे घालतो
तिसरा वेगळच सांगतो
म्हणजे नेमके काय
२३) देव आहे तर लोक धाक का पाळत नाहीत
२४) समाजाला घातक गोष्टी का करतात.
२५) जो मांसाहार करतो तोही जगतो नाही
करत तोही जगतो
दोन्ही खातो तोही जगतो
२६) अमेरिका देव मानत नाही तरिही
महासत्ता आहे.
२७) आपल्या कडे ३३कोटी देव आधिक महाराज
आधिक अल्लाहआधिक गॉड अाधीक संत महंत
ऊत आला आहे तरी पाऊस नाही.गरीबी पासुन
मुक्ती नाही शेतक-यांच्या आत्महत्या कमी
नाहीत बलात्कार कमी नाही रोगराई कमी
नाही
भ्रष्टाचार कमी नाही.
या सर्व बाबी वरून लक्षात येते की मानसाला
देवाचा धाक नाही उलट देवच घाबरलेले आहेत
कारण देवाचा निर्माता मानवच

No comments:

Post a Comment