कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माईल देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी  माणुसकी कमी करु नका..!!
चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे.
पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे.
   गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.
पण...एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.

No comments:

Post a Comment