"कुठलही नातं टिकवण्यासाठी ,
त्या नात्यात एकमेकांच्या चूका एकांतात सांगाव्या ,
आणि कौतुक चारचौघात करावं,
नातं टिकतच नाही तर अजुन फुलत.....!"

आपली काळजी करणारा व्यक्ती कधीच गमावू नका......
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात आपण आपला चंद्रच गमावलाय. .

No comments:

Post a Comment