नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका ,
कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते...
"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"तर"देवात" पण काढतात।!!!
No comments:
Post a Comment