शब्द

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा, आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा...
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी,
आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी...
" म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन
जिंकेल तो जग जिंकेल "...

No comments:

Post a Comment