नातं महत्वाचे असतं

कामापुरते गोड बोलून वार करणारे सारेच असतात
पण नात्यात गोडी ठेवून सोबत राहणारे क्वचितच सापडतात
लोभ नसतो कशाचा फक्त नातं महत्वाचे असतं
असे लोक मात्र नशिबानेच मिळत असतात .....

No comments:

Post a Comment