रस्त्याने चालताना असे चाला की लोकांनी राम राम घातला पाहीजे...
.

बसताना असे बसा की लोक शेजारी येऊन बसले पाहीजे...
.

आणि
.

मरताना असे मरा की ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातुन खळाखळा पाणी आल पाहीजे....

जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत
आहे !!!.......
.

कलीयुगाचे पर्व
आहे..
,

प्रत्येकालाच इथे गर्व
आहे...!

.

मी आहे तरच सर्व
आहे...,
.

नाहीतर सर्व व्यर्थ
आहे...!!
.

अरे वेड्या..!
.

कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
.

आदर कर सर्वांचा,
हाच खरा मानव धर्म
आहे...!!!
.

प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे..,
.

तोच या जगात
खरा "श्रीमंत"
आहे..
प्रेम + काळजी = आई

प्रेम + भय = वडील

प्रेम + मदत = बहिण

प्रेम + भांडण = भाऊ

प्रेम + जिवन = नवरा / बायको

प्रेम + काळजी + भय + मदत +भांडण + जिवन = मित्र

श्वासातला श्वास असते मैञी....ओठातला घास असते मैञी....काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैञी.

No comments:

Post a Comment