*वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही...*
    *कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व  "परक्याची" ओळख करून देते*

*धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही..जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.*

*ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची  पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!*             
            *या जगात सर्वात...*
           *मोठी संपत्ती "बुध्दी"*
      *सर्वात चांगल हत्यार "धैर्य"*
      *सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"*
      *सर्वात चांगले औषध "हसू"*      
        *आणि आश्चर्य म्हणजे हे*
         *"सर्व विनामुल्य आहे".*

No comments:

Post a Comment